सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
कशाचीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणे काय असते, हे शिकायला मिळालं. ‘आयटी दिंडी’सारख्या उपक्रमांनी विश्वास वाटतो की, हिंदू धर्म, देश व मराठी संस्कृतीला पुढची कोट्यवधी वर्षे धक्का लागणार नाही. ...
हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. ...
पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात पालखी आल्यानंतर निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलिसांसोबतची अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे ...