सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
मार्गशिर्ष महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. या मंदिरात विठ्ठलाचे वास्तव्य असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे महिनाभर या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी ... ...