लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
सिंधु जल कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानात दुष्काळ?; सॅटेलाईट इमेजनं खरं चित्र उघड - Marathi News | Drought in Pakistan due to suspension of Indus Water Treaty?; Satellite images reveal the real picture | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधु जल कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानात दुष्काळ?; सॅटेलाईट इमेजनं खरं चित्र उघड

हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं - Marathi News | Air Force's tremendous show of power, Mirage, Rafale and other fighter jets landed on the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं

India-Pakistan: आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्पेस वेवर असलेल्या धावपट्टीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मिराज, राफेट, सुखोई आणि जग्वार विमानांच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला होता ...

पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज... - Marathi News | Pakistan airspace closed for India; Air India estimated to lose $600 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...

Pakistan Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...

"मुस्लिम आहेत म्हणून सगळे तसे नसतात...", पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांची प्रतिक्रिया - Marathi News | "Just because you are Muslim doesn't mean everyone is like that...", Alka Kubal's reaction to the Pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुस्लिम आहेत म्हणून सगळे तसे नसतात...", पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांची प्रतिक्रिया

Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांनीदेखील एका मुलाखतीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा - Marathi News | Pahalgam Terror Attack: Orders received from ISI, weapons hidden in Betab Valley; Shocking revelation in NIA report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

Pahalgam Terror Attack: NIA च्या प्राथमिक तपासात पाकिस्तानविरुद्ध ठोस पुरावे मिळाले. ...

काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी - Marathi News | Search operation continues in Kashmir, 3000 people arrested so far; Pahalgam attack terrorists hiding in the forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी नैसर्गिक गुंफा किंवा इथल्या जंगलात मागील १० दिवसांपासून लपले आहेत ...

संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut slams opposition and central govt over pahalgam terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

Sanjay Raut News: पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते... - Marathi News | Pakistan opened the gates of Attari and Wagah borders; fear was so big that even Pakistanis were not allowed in... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...

India Vs Pakistan War: जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. स्वत:हून जाण्याची मुदत २७ एप्रिलला संपली होती. ...