लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक - Marathi News | Kangana Ranaut reaction on operation sindoor praises Narendra Modi for brahmos missile on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक

Kangana Ranaut And Narendra Modi : कंगना राणौतने सैन्याच्या यशस्वी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान - Marathi News | India-Pakistan Tension: 'War is not a romantic Bollywood movie, it is a serious issue', says former Army Chief Manoj Naravane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान

'मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील, पण आपण...' ...

संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच - Marathi News | State government holds meeting with defense forces; Will work in greater coordination - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे - Marathi News | War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही, प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा ...

सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Has the government cancelled the Simla Agreement? Prithviraj Chavan questions US mediation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

भारत-पाकिस्तान या दाेन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य हाेती, मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का? ...

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | Operation Sindoor ISRO: India's '10 eyes' are keeping a close eye on every action of Pakistan, information from ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती

Operation Sindoor ISRO : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही महत्वाची माहिती दिली. ...

"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद - Marathi News | Disha Patani army officer sister khushboo patani slam pakkistani people and praised brahmos india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद

पाकिस्तानातील काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन सुहागरात होईल अशी भारतावर टीका केली होती. त्यावर दिशा पाटनीच्या बहिणीने खडे बोल सुनावत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे ...

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी... - Marathi News | India Pakistan Ceasefire: Imran Masood Statement on India Pakistan Ceasefire: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...