लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात; संरक्षण खात्याची परवानगी - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'Dhruv' will now land directly in Kashmir to catch terrorists; Defense Ministry gives permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात; संरक्षण खात्याची परवानगी

काश्मीरमधील छुप्या दहशतवादी कारवायांवर बारीक नजर ठेवण्यासाठी लष्कराला ॲडव्हांस लाइट हेलिकॉप्टर ध्रुवचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ...

पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने... - Marathi News | 2 Adils in Pahalgam attack are the talk of the world; One was shot in the chest while saving tourists, and the other mercilessly shot innocent tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने...

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे. ...

भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Fearing India, Pakistan Army mobilizes on the border in large numbers; Increases the number of soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली

जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.   ...

अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Finally Pakistan said, yes, we fed terrorists; Defence Minister Khawaja Asif's confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

अमेरिकेसाठी आम्ही हे घाणेरडे काम केले, आता त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेय ...

नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले - Marathi News | Editorial - Will Narendra Modi go beyond Balakot this time?; More tough steps in the next two weeks after pahalgam terror attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले

सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारले आहे. लवकरच कठोर पावले उचलली जातील, असे अंतस्थ सूत्रांकडून समजते. ...

भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे - Marathi News | Pahalgam Terror Attack: A conspiracy to ignite hatred in India; Don't rush to take 'revenge', a 'lesson' should be taught | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे

दहशतवाद्यांचे ‘ना-पाक’ इरादे उधळून लावायचे तर तत्काळ बदला घेण्याचा दबाव आपण सरकारवर आणता कामा नये. ही वेळ ‘एकतेचा संकल्प’ घट्ट करण्याची आहे. ...

हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | Editorial on Pahalgam Terror Attack: Demand for permanent settlement of terrorists and their leaders | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

पहलगामचा दहशतवादी हल्ला मानवतेवर, काश्मिरियतवर, भारतीयत्वावर आहे, असे सांगून खोऱ्यातील जनतेने निषेध नोंदविला. दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रतिसादापेक्षा काश्मिरी जनतेमधील हे स्थित्यंतर पाकिस्तानसाठी अधिक धक्कादायक असावे ...

भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती - Marathi News | Pakistan will not get even a drop of water from India; Central government has planned a strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा ठाम शब्दांत पुनरुच्चार; सिंधू जल करार स्थगित करण्याची अधिसूचना जारी करत भारताचा सज्जड इशारा    ...