Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार मोडला. त्यामुळे पाकिस्तानचं पाणी बंद झालं. यामुळे एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या काळजीपोटी एका भारतीय चाहत्याने तिला थेट पाण्याचे बॉक्स पाठवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (hania aamir) ...
Kareena Kapoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, देशात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती आणि फवाद खानच्या 'अबीर गुलाल'वरही बंदी घालण्यात आली होती, परंतु करीना एका पाकिस्तानी डिझायनरसोबत पोज देताना आणि डिनर करताना दिसली. ...
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. पण पाकिस्तानमध्ये ३२ वर्षांची लष्करी राजवट म्हणजेच मार्शल लॉ होता. यामुळे लष्कर अधिकाधिक ताकदवान झालं. लष्करी अधिकाऱ्यांकडे भरपूर जमीन आणि पैसा आहे. पाकिस्तानात पैसा कमावण्यासाठी आणि जमीन मिळवण्यासाठ ...
Pakistan vs India war: जम्मू काश्मीर सरकारने देखील तिथे राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांना बसमध्ये बसवून पंजाबमधील सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ...
भारतात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी आणली गेली. त्यानिमित्ताने जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त करुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काय म्हणाले जावेद अख्तर? जाणून घ्या (javed akhtar) ...