ऊस उत्पादन कमी होण्याची कारणे शेतीत सेंद्रिय खताचे महत्त्व व प्रचलित सेंद्रिय खत वापराचे मार्ग आपण मागील भागात पाहिले. सेंद्रिय खत भरपूर वापरणे गरजेचे आहे. हे लक्षात आले. ...
Dairy Farmer Success Story : आवर्षणप्रवण तालुका म्हणून प्रचलित असलेल्या नांदगाव तालुक्यात पारंपरिक शेतीला दुग्ध व्यासायची जोड देत अर्थ पूर्ण शेती व्यवसाय करणारे देविदासराव परिसरात प्रयोगशिल म्हणून नावलौकिक मिळवत आहे. ...
ऊस शेतीला सुरुवात होऊन आता ५०-६० वर्षे झाली. सुरुवातीला जे उत्पादन मिळत होते, ते १५-२० वर्षानंतर मिळेनासे झाले. शेतकऱ्यांना यावर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. उत्पादन पातळी टिकविण्यासाठी त्याने रासायनिक खते जास्त वापरण्याचा चुकीचा मार्ग अवलंबिला. ...
Organic Farming Training To Farmer : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
We are tomorrow farmers : कमी वेळेत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी, व्यापारी फळे, भाज्यांवर रासायनिक द्रवांचा मारा करत असतात. सुरुवातीच्या काळात डोळ्यांना भुरळ पाडणारी फळे, भाज्यांचे कौतुक असत. ते खरेदी केली जात. पण, आता ग्राहकही आरोग्याच्या बाबत ...
महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. ...
एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ...
लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. ...