रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...
Cotton Crop Management : कपाशीवरील बोंड अळीच्या पतंगाची मादी नराला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा गंध सोडते. असा गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्याच्या स्वरूपात (ल्यूर) वापरला जातो. त्या प्लास्टिकच्या सापळ्यात पतंग अडकतात व याद्वारे गुलाबी बोंड ...
Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विदर्भातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर (Organic Farming) ...
वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...
शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...