ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Farmer Success Story : देशी गायींचे संगोपन आणि जैविक खतांचा उपयोग करून जंगले भावंडांनी १२५ एकर विषमुक्त शेतीचे स्वप्न साकारले. ही कथा केवळ शेतीची नाही, तर आत्मनिर्भरतेची आहे. वाचा सविस्तर (Dairy Farming) ...
Farmer Success Story : पारंपरिक शेतीला सोडचिठ्ठी देत जांभळाच्या (Jamun) ३०० झाडांनी आलमगावच्या येळेकर कुटुंबाला शेतीने दिला नवा श्वास… लाखोंचं उत्पन्न देणारी ही सेंद्रिय यशकथा वाचा सविस्तर.(Farmer Success Story) ...
सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रीय व जैविक निविष्ठांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया करून अन्नद्रव्य, कीडींचे व रोगांचे व्यवस्थापन करता येईल. ...
काळुंद्रे (ता. शिराळा) येथील मधुकर यशवंत उबाळे यांनी चार गुंठ्यांमध्ये देशी भेंडी व गवारी लागवड केली आहे. दोनच महिन्यांत भेंडी व गवार पीक जोमात येण्यास सुरुवात झाली आहे. ...
Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...