घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे. ...
बिऊर येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. ...
आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत. ...
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो. ...
राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशक चाचणी आणि अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबवि ...
बायोडायनॅमिक कंपोस्टने जमिनीचा सेंद्रिय कर्ब प्रमाण वाढविण्यास मदत होते, जमीन नरम होऊन पावसाचे पाणी जमिनीत झिरपुन भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास पिके ताण सहन करू शकतात. ...