रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...
भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला. ...
मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते ...
पूर्वीच्या च्या काळी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दावणीला गोठ्यात मोठ्या प्रमाणात गावरान गायी दिसून येत होत्या. मात्र आता काळाच्या ओघात गावरान गायींची संख्या दुर्मीळ झाली आहे. ...
गो कृपा अमृतम् बॅक्टेरियल कल्चर पूर्णपणे नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेले आहे ज्यामध्ये पंचगव्य (गोमुत्र, गोमय, दूध, दही आणि तूप) आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ...