संजय पाटील यांनी १९९१ पासूनच जीवामृताच्या वापरासह नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. एकाच देशी वाणातील गाईचे शेण आणि गोमुत्र यांचा उपयोग करून ते दर महिन्याला ५,००० लिटर जीवामृताचे उत्पादन करतात. ...
शेणखताच्या वाढत्या दरामुळे कंपोस्ट खत, गांडूळ खत शेतकऱ्यांना तयार करणे शक्य आहे. जमिनीतील सामू, जस्त, तांबे, नत्र या घटकांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे उत्पादकता घटत आहे. ...
जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, ट ...
रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली, तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून सेंदिय खतांची निर्मिती करून शेतामध्ये त्याचा वापर केला जातो. ...
खरपुडी येथील शेतकरी बाळासाहेब गाडे यांनी माळरानावर एक एकर क्षेत्रात शेती फुलवली आहे. गेल्या तीन वर्षापासून रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून जैविक पध्दतीने एकर शेतजमिनीत कांद्याची लागवड करत आहे. ...
विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खजिने ही विपुल प्रमाणात असतात. इ. एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते. ...