VermiCompost Success Story : ५० टनावरून आत ते वर्षाकाठी ५०० टन गांडूळ खताची विक्री करतात. पुणे जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा गांडूळ खत प्रकल्प असल्याचं ते सांगतात. ...
अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनि ...
राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिक ...
सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते. तेव्हा 'हा' उपाय करा. ...
शेतातील मातीचा दर्जा टिकून राहिला तरच उत्पादनात भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले आहे. उत्पादित मालाच ...