ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Phalabaga lagavada : पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी कधीकाळी मोठ्या आशेने चिकू, डाळिंब, द्राक्षासारख्या फळबागा उभ्या केल्या होत्या. मात्र, वाढते तापमान, पाण्याचा तुटवडा आणि विमा व सल्ल्याचा अभाव यामुळे आता फळबागांचे क्षेत्र नावापुरतेच उरले असून शेतकरी ...
Natural Farming : वाशिम जिल्ह्यातील छोटंसं गाव गायवळ आज शाश्वत शेतीचं उदाहरण ठरतंय. डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र आणि गांडूळ खत प्रकल्पातून येथे तयार होणाऱ्या अल्पदरातील नैसर्गिक निविष्ठांनी शेकडो शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केलं आहे. वा ...
शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत. ...
IT Couple Farming : आयटी क्षेत्रातील लाखो रुपयांची नोकरी सोडून या जोडप्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा व्यवसाय १ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ...
Farmer Success Story : मुरमाड व हलकी जमीन म्हणजे उत्पादनशून्य क्षेत्र, अशी सर्वसामान्य धारणा अर्जुन पाटेखेडे यांनी त्यांच्या कृतीतून खोडून काढली आहे. खामगाव तालुक्यातील नायदेवी गावचा हा युवक ३५ एकर शेतीत आधुनिक विचार, तंत्रज्ञान व हंगामनिहाय पिकांच्य ...