बांगलादेश सरकारने संत्रा आयातीवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला असून भारतातून होणारी निर्यात मंदावली आहे. ...
सतत दुष्काळ आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असलेल्या ब्राझीलचा शेतकरी संशोधक आणि सरकारच्या साहाय्याने आपली संत्राबाग फुलवतो. हे त्या देशाला कसे जमले? ...
दर्जेदार लिंबूवर्गीय कलमांचे उत्पादन आणि बागांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे. कारण ‘सीसीआरआय’ आकारते अवाढव्य अधिस्वीकृती शुल्क. परिणामी तंत्रज्ञानाअभावी कलमांचा दर्जा खालावतोय. ...