ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ...
मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील शिवाजी पार्कवर जमलेल्या भीमसैनिकांना ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. पार्कमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी ... ...
अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवाजी पार्कवर येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन सुरू होते. यावेळी मनपाने ... ...
ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली ...