ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळाम ...
ओखी वादळामुळे समुद्राला आलेल्या उधणाचा तडाखा बसून नादुरुस्त झालेली सिंधु २ ही सागरी पोलिसांची गस्ती नौका दुरुस्तीनंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा समुद्रात लोटण्यात आली. त्यामुळे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सिंधु २ गस्तीनौका पुन्हा सज्ज झाली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी मंगळवारी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वेंगुर्ले समुद्र किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळामुळे समुद्र्रात फसलेल्या गस्ती नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यास मदत ...
ओखी चक्रीवादळ व अवकाळी पावसाळा मुळे राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील मिठ उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेले मीठ तसेच या हंगामामध्ये मिठ उत्पादनासाठी तयार केलेले वाफे, बांध-बंधारे पावसाने धुवून गेले व खर ...
ओखी वादळात सापडलेल्या नौकांवरील खलाशांना माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने जेएनपीटीकडून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. ओखी वादळामुळे गुजरात, केरळ, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या होत्य ...
आखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत. केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आ ...
मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात, केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्र ...
मुंबईच्या किनारपट्ट्यांवरूनच गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ओखी वादळाने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. मात्र अवेळी पडलेल्या पावसाने मुंबईत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीला फटका बसला. ...