ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी ...
नोटाबंदीनंतर गतवर्षी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून शिवसेनेच्या नगरसेवकाजवळून जप्त केलेली सुमारे सव्वा कोटी रुपयांची रोकड बेनामी मालमत्ता म्हणून जप्त करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. ...
देशभरात कॉँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीविरोधात वर्षपूर्ती दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात असतानाच भाजपनेही देशात नोटाबंदी कशी यशस्वी झाली, मोदी सरकार कसे यशस्वी झाले, याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी रस्त्यारस्त्यावर एकत्र येऊन लोकांना माहिती दिली. ...
मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले. ...
नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पेकाटच मोडले आहे. तरीही काहीजण नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत. ते भाजपचे हस्तक असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. ...