मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन तसेच दिल्लीतून पक्ष निरीक्षकांनी घरी येऊन केलेला पाठपुरावा तसेच मविआचे उमेदवार वसंत गीते यांनी घरी येऊन केलेल्या मनधरणीनंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अत्यंत नाराजीने माघार घेतल्याने नाशिक मध्यची तिरंग ...