ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांना कच्चतीवू काय आहे हे त्यांना माहिती आहे का? असा सवाल मोदीं ...