अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेली शिवसेना अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी काय भूमिका घेणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. ...
तेलगू देसमचे खासदार जयदेव गाला यांनी लोकसभेमध्ये अविश्वास दर्शक ठराव मांडताना आंध्र प्रदेशच्या व्यथा मांडल्या. जयदेव गल्ला यांनी आपली बाजू मांडताना लोकसभेत आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला याचाच पाढा वाचून दाखवला. ...
मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ...