आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे. ...
ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. ...
शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. ...
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
अद्ययावत इमारत, अगदी परदेशातूनही खटले चालविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स रूम, खटल्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तसेच न्यायालयीन कामकाजासाठी सोशल माध्यमांचा वापर, अशा अनेक बाबींमुळे गेल्या वर्षभरात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज हाय-टेक झाले ...
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. ...
वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे. ...