आज दुपारी दोन वाजता कात्रज-कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना घडली. रस्त्यावर उतारावरून बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोचालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता. ...
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम शास्तीकर माफीच्या प्रश्नावर मुंबईत मंगळवारी बैठक झाली. नागरिकांना शास्तीकरापासून सुटका देण्यासाठी, दंड ठरविण्याचे अधिकारी महापालिकांना दिले आहेत. ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे. ...
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ...
शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारशी धनगर आरक्षणावर चर्चा करून आरक्षणाचा विषय सोडवू, आंदोलनामधून कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या बसची पूजा व चालक वाहकांचा सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण ...
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले. ...
नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. ...