१५ आॅगस्ट, अत्यंत अभिमानाचा दिवस. किती आठवणी त्यामागे. लहानवयात स्वातंत्र्य शब्दाचा अर्थपण डोक्यावरून जायचा. पण त्याबद्दल चाललेल्या चर्चा, आवेश मोठ्या मुलांची छाती फुगवून तावातावात बोलणं हे सारं आजूबाजूला घडत असताना, बघत असताना मनात काहीतरी खळबळ असाय ...
धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हे ...
पेपर वाचताना कुख्यात गुंड अरुण गवळीनं गांधीजींच्या सत्याचे प्रयोग वाचून परीक्षा दिल्याचं व त्यात तो पहिला आल्याचं पाहून दादासाहेबांची बायको म्हणाली, ‘पहा जरा त्या अरुण गवळीकडे. तो सत्याचे प्रयोग करू लागलाय, आणि तुम्ही पहा. कधीतरी सत्य बोलत चला, जे त् ...
कारगिल युद्धादरम्यान काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान नीलेश रमाकांत सावंत शहीद झाले. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे नीलेश वास्तव्यास होते. ...
भारताची सीमा अभेद्य राखण्यात शूर जवानांचा वाटा अनमोल आहे. महाराष्ट्राच्या पुत्रांनीही आपल्या असीम शौर्याच्या जोरावर वेळोवेळी शत्रूंना चीत केले आहे. ...
मुंबईतील मतदारयाद्यांतून तब्बल वीस लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने झोपडपट्टीत राहणारा आणि पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात येत असून, यामागे सत्ताधारी भाजपाचे मोठे षड्यंत्र असल्याचा आ ...