सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
कोस्टल रोड, सी-लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या तीन वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केले. ...
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आजपासून ९ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांत व ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. ...
देशात दुधाचे रोजचे उत्पादन १५ कोटी लिटर असताना केंद्र सरकारचे स्वास्थ्य व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय देशात ६४ कोटी लिटर दूध रोज विकले जात असल्याचा दावा करत आहेत. ...
- खलील गिरकरमुंबई - मुंबईहून २० सप्टेंबरला जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील केबिन प्रेशर प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे विमानातील १६६ प्रवासी व ५ क्रू मेंबर्सचे प्राण कंठाशी आले होते. या प्रकरणी नागरी विमान उड्डाण महासंचालकांच्या (डीजीसीए) व ...
कर्ज फेडण्याच्या सर्व प्रयत्नांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केल्याचा दावा हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याने सोमवारी विशेष पीएलएमए न्यायालयात केला. ...
देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी तब्बल ४० टक्के कर्ज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत वितरित झाले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी सोमवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...