निर्घृण हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदे्र-गोरे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी तपास पथकाने सोमवारी वसई खाडीत नऊ पाणबुड्यांनी साडेतीन तास शोधमोहीम राबविली. ...
पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे. ...
बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनेक डीएमएलटी, इतर अर्हताधारक व्यक्ती मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता लॅबोरेटरी चालवतात. तसेच, रिपोर्ट स्वत: वितरित करतात. हा अवैध वैद्यकीय व्यवसाय आहे. त्या लॅबोरेटरी बंद कराव्यात, त्यांच्यावर कारवाई ...
देशी मालाला डोईजड होणा-या आॅस्ट्रेलियन हरभ-यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने २० टक्के वाढ केली. हा निर्णय शेतक-यांच्या हिताचा ठरणार असला, तरी बेसन मात्र किलोमागे ५ रुपयापर्यंत महागण्याची शक्यता आहे. ...
काही प्रज्ञावंतांना प्रतिभेसोबतच एक शाप चिकटलेला असतो. ही माणसे आत्मकेंद्रित, घाबरट आणि सतत असुरक्षित असतात. आपल्यासमोर कुणी जाऊ नये असे त्यांना नेहमी वाटत असते. त्यातच त्यांची आसुरी महत्त्वाकांक्षा दडलेली असल्याने ही माणसे लबाड्या, कटकारस्थाने रचून ...
आपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर् ...
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील ...
वनपुरी येथे ग्रामस्थांनी शिमग्याच्या दिवशी होळीत विमानतळाचे प्रतीकात्मक दहन करून पुरंदर तालुक्यात होणाºया विमानतळाचा निषेध केला. या वेळी सर्व ग्रामस्थांनी बोंबा मारून शासनाविरोधी घोषणा देत विमानतळाला विरोध केला. विमानतळामुळे येथील काही गावांतील ग्राम ...