मुंबई शहरात दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणा-या वाहतूक विभागाच्या विरोधात, महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघ यांनी १२ मार्चला ‘एक दिवसीय आराम’ आंदोलनाची हाक दिली आहे. ...
विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतान ...
खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविला जातो. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात. ...
शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क् ...
मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या प्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. शेख यांनी पुराव्यांसह तक्रार करूनही आरोपींना अटक होत नसल्याने वैचारिक दहशतवादाला सरकारचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते असा आरोप व ...
विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्य ...
उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजूस मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास आग लागली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. ...
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत क ...