गोव्यात नियोजन आणि विकास प्राधिकरणाची (पीडीए) स्थापना केल्यानंतर पीडीएच्या अधिकार क्षेत्रवरून जो वाद पेटला व काही विशिष्ट अशा तीन-चार मतदारसंघांतील लोकांमध्ये जो प्रचंड असंतोष निर्माण झाला, त्यामुळे सरकारला आता सावध भूमिका घ्यावी लागली आहे. ...
राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे. ...
रेल्वे, बसस्टॉप आणि मंदिराच्या आवारात असणारी भिकाऱ्यांची उपस्थिती ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे. गरिबी आणि बेरोजगारीमुळे काहीजणांना भीक मागून उदरनिर्वाह करणे भाग पडते. दरम्यान, देशातील सर्वात जास्त भिकारी... ...
पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
राज्यातील सर्व खनिज खाणी गुरुवारी सायंकाळी बंद झाल्या व लिज क्षेत्रंमध्ये शुकशुकाट निर्माण झाला. सर्व वजन काटे खाण खात्याने बंद केले आहेत व त्यामुळे आता खनिजाची वाहतूक होऊ शकत नाही. आता सर्व लिजांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करूया असे सरकारने ठरवले आ ...
ओबीसींमधील कष्टकरी वर्ग राज्याची सरकारी तिजोरी भरत असताना राज्यकर्ते मात्र लूट करीत आहेत़ त्यामुळे ओबीसींनी आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे आहे, असे मत ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद, नवी दिल्लीचे निमंत्रक प्रा़ श्रावण देवरे यांनी व्यक्त केले़ ...