दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ...
जळगावच्या साकळीमधून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (२९) आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भैया लोधी (३२) यांच्या वाढीव पोलीस कोठडीला मंगळवारी विशेष सत्र न्यायालयाने नकार दिला. ...
पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील बाजू पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे. ...
स्वस्वार्थासाठी समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करणाºया स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवेल, असा इशारा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. ...
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. ...