मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण ...
पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. ...
वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींना आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत एकत्र राहण्यासाठी लग्नासाठीचे कायदेशीर वय पूर्ण होण्याची गरज नाही. लग्न न करता ही मुले-मुली ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये एकत्र राहू शकतात, असा नि:संदिग्ध निर्वाळा सर्वोच्च न्यायाल ...
रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ...
शोपियांमध्ये रविवारच्या चकमकीत ठार झालेले पाच दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू यांमुळे श्रीनगर व आसपासच्या शहरांत वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. जवानांच्या गोळीबारातील आणखी एका जखमीचे मंगळवारी निधन झाल्याने तणाव ...
उत्तराखंडमधील केदारनाथ व बद्रिनाथ येथे सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने माजी मुख्यमंत्री हरिश रावत व काँग्रेस नेते प्रदीप तमता, मनोज रावत यांच्यासह शेकडो जण या तीर्थक्षेत्री अडकून पडले. केदारनाथ येथे महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ...
२१ व्या शतकाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था मूलत: वेगळी असली तरच ती पर्यावरणीय संकटाचा, पारिस्थितीकी अरिष्टांचा मुकाबला करू शकेल. देशोदेशींचे समाजधुरीण, मानवतावादी शास्त्रज्ञ विनाशकारी विकास विळख्याचे गंभीर धोके याविषयी जगभराच्या सत्ताधीशांना बजा ...