कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...
झाडांना खिळेमुक्त तसेच वेदना मुक्त करण्याचा विडा पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या तरुणांनी उचलला असून, या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर हाेत अाहे. ...
रायगड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोर धरला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक १३४ मि.मी. तर पनवेल येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
शुक्रवारी मध्यरात्री ठाणेकर गाढ साखरझोपेत असताना चोरपावलाने आलेल्या मान्सूनने त्यांना अक्षरश: धुऊन टाकले. ठाणे रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे तसेच शहरांत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकांच्या नाले व गटारसफाईची पोलखोल झाली. ...
ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत ...