ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील किनारी भागातील दोन तर रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील ६ अशा एकूण ८ खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाकरिता १४१ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. ...
नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सोमवार, ११ जूनपासून बंद करण्यात आली आहे. मात्र नॅरोगेज मार्गावरील अमन लॉज-माथेरान-अमनलॉज ही शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरु राहणार आहे. ...
श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ...
पिलांच्या आईला उपचार केंद्रात नेताना स्थानिकांनी संस्थेच्या सदस्यांना विरोध दर्शवून त्यांच्याविरोधात नयानगर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...
वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे. ...
केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे. ...