बारामती शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला. ...
भोर तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे का ...
तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या झाडांवर तालबद्ध पद्धतीने एखादी रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या प्रकाशाच्या नाचासारखे वाटते. ...
अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने म्हातारपणी अंथरुणावरच जगण्याचा संघर्ष करण्याचे भोग त्यांच्या नशिबी आले. पण, या संघर्षाला समाजसेवाची सोनेरी किनार देत त्यांनी सत्तरीतही विवाहाच्या रेशीमगाठी जुळविण्याचा ध्यास सोडला नाही. ...
महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते. ...
देशातील १८ ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या ३८ वर येणार आहे. राज्यात अशा दोन बँका आहेत. ...
भारत सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालानुसार भारतीय रस्त्यांवर दररोज रस्ते अपघातात ४१० लोकांचा मृत्यू होत असतो. न्यूज चॅनेल्सच्या नावाखाली नाट्य आणि सिनेमातील दृश्ये बघण्याची सवय लागलेल्या दर्शकांना या अपघ ...
ज्याच्या ठिकाणी भेदभावाची वार्ताच नसल्यामुळे तो हा शत्रू आहे तर हा मित्र असा भेदभाव न पाहता दोघांनाही सारख्याच योग्यतेचे समजतो. जसे घरातील माणसांना उजेड करावा आणि बाहेरच्यांना मात्र अंधार पाडावा असा भेद दिवा जसा जाणत नाही. जो झाडावर कु-हाडीचे घाव घाल ...