श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. ...
मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...
ठाणे जिल्ह्याचे वेगाने शहरीकरण होत आहे. शहराबरोबरच अनेक ग्रामीण भागात नागरी वस्ती वाढत असल्याने आहे त्या सुविधांवर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत बारवी धरणात अधिक पाणीसाठा साठवण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र सरकारी उदासीनतेमुळे या धरणामध्ये हा साठा साठवण् ...
पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला. ...
सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या ...
सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी पहाटे उंबरदांड दरड पॉइंटवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. ...
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज (सोमवार, ९ जुलै) शेवटचा दिवस आहे. ...