प्रचलित परीक्षा पद्धती योग्य की अयोग्य? त्यामध्ये बदल होण्याची गरज आहे का? यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. परंतु, एकदा ही व्यवस्था स्वीकारल्यावर ती राबविण्याचे काम प्रशासनाचे असते. ...
मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती. ...
वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे. ...
लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. ...
भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे. ...