भारतीय दंड विधानातील कलम ४९७ घटनाबाह्य व रद्दबातल ठरविले आणि ते करताना केंद्र सरकारने कायद्याचे केलेले समर्थनच अमान्य केले. या निर्णयामुळे विवाहित स्त्रीशी तिच्या संमतीने संबंध ठेवणाऱ्या विवाहित पुरुषावर ४९७ कलमान्वये गुन्हा दाखलच करता येणार नाही. ...
सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील गगनचुंबी इमारतींचा आगीशी खेळ सुरू आहे. गेल्या चार वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने घेतलेल्या पाच हजार २०० इमारतींच्या झाडाझडतीत ५० टक्के इमारती नियम मोडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
महापालिका मुख्यालयात नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...
हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यांमध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व आॅक्सिजन मिळू शकत नाही. ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. ...
४९७ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून समाजात परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अनैतिकता वाढेल व विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे. ...
देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडमुळे केवळ प्रवास सुसाट न होता, मुंबईकरांना ‘मोकळा श्वास’ही घेता येणार आहे. कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. ...
रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. ...