पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो. ...
भारतीय राज्यघटनेत सरन्यायाधीशांचे नेमके स्थान काय? त्यांचे अधिकार काय? उच्च घटनात्मक पदाची बूज राखून सरन्यायाधीश नेहमीच आपले अधिकार वापरताना सचोटीने आणि निष्पक्षतेने वागतील, असा विश्वास टाकला जाऊ शकतो का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देताना सर्व ...
खंडू कात्रेकरनं धापा टाकत कार्यालय गाठलं तेव्हा रिसेप्शनिस्ट मारियानं त्याच्याकडं पाहून नकारार्थी मान हलवली. खंडू, बॉस उखडा है तुम पे... हे मारियाचे शब्द खंडूच्या कानांत शिरताच त्याच्या पोटात खोलवर खड्डा पडला. आज पुन्हा दिवस खराब जाणार, या कल्पनेनं त ...
आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर ...
साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे अाज पुण्यात निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे. ...