जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. ...
अविश्वासदर्शक ठरावावरील भाषणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एकमेकांवर थेट आरोप करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना वारंवार अयोग्य शब्दांचा वापर करुन नका अशी विनंती केली. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात दरराेज सरासरी दिडशेहून अधिक बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. ...
पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. ...
सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांच्या संदर्भात दाखल आरोपपत्रांची सुनावणी दररोज व्हावी यासाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. ...