घरातील चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाने महाराष्ट्रातील आदिवासी जमातींमधील महिला व लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दर्शविणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाच्या चारुलता द. नांद्र ...
रेरा नाेंदणी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास व्यावसायिकावर अनावश्यक कलमे लावणार नसल्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे पीएमपी बसेस रस्त्यावर बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून पीएमपीला करण्यात अाले अाहे. ...