सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये व कामकाजात दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्द प्रयोग करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ...
सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान ...
मुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यास ...
मुंबईमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास ई-चलान वाहनमालकाच्या घरी पाठवले जाते. हे चलान त्वरित भरणे आवश्यक आहे. या चलानकडे दुर्लक्ष करणा-यांची यादी मुंबई पोलिसांनी नुकतीच समोर आणली आहे. ...
दिव्यांगांचा नोकरीतील आरक्षणाचा टक्का वाढविण्याबरोबरच, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च केल्या जाणाऱ्या ३ टक्के निधीच्या प्रमाणात वाढ करावी, तसेच नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या २१ दिव्यांग श्रेणींच्या कल्याणाची त ...
शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने ई-सिगारेटच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे. शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...
- गेल्या आठवड्यात इंडोनेशियात झालेल्या ७ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने पर्यटन केंद्र असलेले लोम्बॉक बेट १० इंच (२५ सेंमी) वर उचलले गेल्याचा निष्कर्ष अमेरिकन वैज्ञानिकांनी काढला आहे. ...