ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जगभरात आज पारसी नववर्षाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षारंभ साजरा करण्यात येतो. पारसी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला 'नवरोज' ...
नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतासह जगात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी देवाण-घेवाण केलेल्या संदेशांचा आकडा थक्क करणारा आहे. ...
सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ...