साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांना जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी या बैठकीत 54व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांची निवड ...
२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते. ...
शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ...