शासनाने अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली. ...
चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. ...