इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या वतीने (व्हाईट आर्मी) १२१ दीप प्रज्वलित करून ऐतिहासिक बिंदू चौक उजाळला. यावेळी ‘जय हिंद’ अशा घोषणा देत नेताजींना मानवंदना देण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्य ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या वतीने उभा केलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासात नोंद झालेला फार मोठा लढा आहे. नेताजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरण ...
शासनाने अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली. ...
चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. ...