किरण माने यांनी म्हटले आहे की, केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात... या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. ...
NEET परीक्षेतील पेपर लीकमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला आहे. या प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास सोपवला असून यात ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. ...