शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

मुंबई : 'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

मुंबई : 'मी लपून गेलेलो...'; शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर अजित पवार संतापले, म्हणाले...

महाराष्ट्र : “राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण नाही, भाजपसोबत जाणाऱ्यांशी संबंध नाही”: शरद पवार

मुंबई : नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत

लातुर : कितीही दबाव, संकटे आणली तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही: रोहित पवार

महाराष्ट्र : वृत्तपत्रांतील बातम्या वाचून विचलित होऊ नका; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं

रत्नागिरी : चिपळुणात ‘साहेबां’चा गट पुढे, ‘दादां’चा गट शांतच; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

सोलापूर : पंतप्रधान कोण असणार याबाबत काही ठरलं नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : शरद पवार-अजित पवार गुप्त भेटीनंतर काँग्रेस सावध, हायकमांडचं लक्ष, पटोलेंनी दिले असे संकेत 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादांसोबत शरद पवार येऊन महायुती मजबूत करतील