शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

रत्नागिरी : चिपळूण उड्डाणपुल दुर्घटना: रास्तारोको प्रकरणी राष्ट्रवादीच्या ६० जणांवर गुन्हा

महाराष्ट्र : NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

मुंबई : पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का; माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र : Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

महाराष्ट्र : अजित पवारांवरील आरोपांमागे भाजपाचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न- रोहित पवार

महाराष्ट्र : मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; मी आजवर कधीही...

राष्ट्रीय : शिवसेना-NCP आमदार अपात्रतेबाबत पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं?

महाराष्ट्र : राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला आहे का?; जयंत पाटलांचा सरकारला संतप्त सवाल