शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

मुंबई : रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोचा फैसला गुरुवारी; सुनावणी पूर्ण

पुणे : ... मग त्यांची चौकशी करायला काय हरकत आहे; अजित दादांप्रश्नी रोहित पवारांचं उत्तर

पुणे : देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा

पुणे : 'मी अजुनही ते पुस्तक...'; मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याची वेळ आणली, पण...; शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई : ... म्हणूनच बिनबुडाचे आरोप, मीराबाई तुमचा बोलवता धनी कोण?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

मुंबई : भाजपसोबत जाणाऱ्यांबरोबर लोक नाहीत; शरद पवार यांचे मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार गटावर टीकास्त्र

मुंबई : राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर

मुंबई : Milind Deora : मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, मिलिंद देवरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम 

मुंबई : अजित पवारांवर गंभीर आरोप; संजय राऊतांनी दाखवलं ED अन् फडणवीसांकडे बोट