शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

सोलापूर : भाजप माढ्यात पवारांचा आणखी एक डाव हाणून पाडणार?; नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट

सातारा : Satara Lok Sabha 2024 : कोण लढतंय का बघा, नाही तर..., सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला

पुणे : महायुतीच्या सुनेत्रा पवार, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची प्रचारादरम्यान अचानक भेट

मुंबई : कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

संपादकीय : ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?

महाराष्ट्र : रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट

महाराष्ट्र : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

कल्याण डोंबिवली : येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा

महाराष्ट्र : शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान