काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. ...
कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्या ...
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठ ...