बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज आहे. बालनाट्यामुळे अनेक मुलांच्या बुध्दीला चालना मिळून ती हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे बालनाट्याचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो. ...
एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. ...
लोकमत सखी मंचच्यावतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी ५.३0 वाजता ‘सखी सन्मान’ हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथींची उपस्थिती असणार ...
कचरा हा देशातील सर्व महानगरांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात आघाडी घेतलेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेची माहिती देणारे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आॅगस्ट महिन्यात डोंबिवली मानपाडा रोडवरील जनलक्ष्मी फायनान्सची १८ लाखांची रोकड, त्या पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये दोन बँकांना कॅश पुरवण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीतील दोघांना टिळकनगर पोलिसांनी केले जेरबंद, पण अद्यापही त्यातले तिघे आरोपि फरार आहेत ...
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रकरणे पूर्वी कोकण भवन विभागीय कार्यालयात होत होती. २१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय स्वतंत्र समितीची स्थापना केल्यामुळे कोकण भवन कार्यालयातीचा भार हलका होणार आहे. ...